या राशींच्या मुली असतात खूप रागीट स्वभावाच्या,नवरा पण त्यांच्यापुढे हार मानतात…

राग येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. सगळ्यांनाच राग येतो. पण काही लोकांचा राग लगेच शांत होतो आणि त्यांना इतरांचा मुद्दा समजून घेतात. पण आपल्या आजुबाजूला असेही काही लोक असतात जे बराच काळ राग नाकावर घेऊन बसतात. अशा व्यक्तींना समजवणं म्हणजे जगातचं सर्वात मोठं कठिण काम असतं.
असे व्यक्ती रागात असताना त्यांना कोणी समजावू लागले तर त्यांचा राग आणखी वाढतो. इथे आपण अशा राशीच्या मुलींबद्दल बोलणार आहोत ज्यांचा राग नेहमी सातव्या आसमानावर असतो. त्यांच्या पुढे कोणाचीच चालत नाही. त्यांचे पतीसुद्धा त्यांच्यासमोर हार मानतात.
मिथुन : या राशीच्या मुली खूप रागीट असतात. छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांचा पारा चढतो. असे व्यक्ती कधी भडकतील हे कोणीच सांगू शकत नाही. या राशीच्या मुली रागावल्या तर त्यांच्यापासून दूर राहणे कधीही चांगले. अन्यथा त्यांचा राग आणखी भडकू शकतो. राग शांत झाल्यावर ते स्वतःहून बोलतात.
सिंह : या राशीच्या मुलींचा राग एखाद्या ज्वालामुखीपेक्षा काही कमी नसतो. ते रागाच्या भरात काहीही चांगलं किंवा वाईट बोलून जातात. या राशीच्या मुली जेव्हा रागावतात तेव्हा त्यांच्याशी बोलून काही फायदा होत नाही. कारण तुम्ही त्यांना जितका शांत करण्याचा प्रयत्न कराल तितके ते भडकत जातील.
वृश्चिक : या राशीच्या मुलींना सहजासहजी राग येत नाही. पण एकदा राग आला की ती कोणालाच सोडत नाही. रागाच्या भरात जुन्या गोष्टीही समोर आणतात. त्यांचा राग शांत करणे जवळजवळ अशक्य आहे. त्यांच्या रागापुढे तिचा नवराही हार मानतो.
मकर : या राशीच्या मुली अतिशय हुशार आणि शांत स्वभावाच्या मानल्या जातात. पण त्यांना राग आला की त्यांच्यासमोर कोणाचीच चालत नाही. ती अनेकदा रागाच्या भरात आपला स्वभाव विसरून उलटं सूटलं वागू लागतात. त्यांच्या तीव्र रागामुळे त्यांचे काही संबंध बिघडतात. रागाच्या भरात त्यांना एकटे सोडणे चांगले.